साहित्य:
१० /१२ आमसुले,
१ कप पाणी,
१ नारळ,
२/३ हिरव्या मिरच्या,
३-४ लसूण पाकळ्या,
पाव कप चिरलेली कोथिंबीर,
मीठ
साखर.
कृती:
आमसुले पाण्यात एक तास भिज्वावीत, पाण्यातून आमसुले न कुस्करता काढून टाकावीत (कोकमाचे आगळ वापरले तरी चालते) नारळ खोऊन त्याचे दुध काढावे. मिरच्या लसूण कोथिंबीर एकत्र वटव. नंतर नारळाचे दुध, आमसुलाचे पाणी एकत्र करून त्यात वाटलेला मसाला, मीठ घालावे. कढीपत्त्याची पाने चिरून घालावीत





0 टिपण्या:
Post a Comment